घाव अजुनी...

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

साहित्य आणि समाजातील संबंध; कितपत खरे?

साहित्य ही जेव्हा कला मानली जाते तेव्हा तिच्या उपयोगितेचा मुद्दा बाद ठरवला जातो. परंतु साहित्यामधील समाजवादी, जीवनवादी आणि तत्सम विचारधारा माननारे साहित्याला जीवनापासून अलग मानन्याला नकार देतात. साहित्य आणि समाज या विषयात समाजाच्या अंगाने साहित्याचा आणि साहित्याच्या अंगाने समाजाचा अशा दोन पद्धतींनी विचार केला जातो. यामध्ये साहित्य हे समाजव्यवहारांना प्रभावित करते हा समाजवादी साहित्यिकांचा आवडता सिद्धांत आहे.

रविवार, १० जानेवारी, २०१०

या जातींचं करायचं काय?

जग दिवसंदिवस सुशिक्षित होत चालले आहे. या सुशिक्षितपणाबरोबरच माणसांच्या डोक्याचे होत असलेले यांत्रिकीकरण हा ही एक कळीचा मुद्दा आहे. माणसात येत असलेल्या या यंत्रवतपणामुळे संवेदनशीलता ही नावालाच शिल्लक उरली आहे. उरलेली ही संवेदनशीलता ही मनात निबरपणाच्या कित्येक थरांखाली दडून बसलेली आहे. जून्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. पण सर्वथा टाकून द्यावी असावी जात ही काही कुणाला सोडाविशी वाटत नाही. या जातीला प्रत्येक मनातून व समाजातून हद्दपार करण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. पण जी जात नाही ती जात अशी जातीची व्याख्याच काहींनी करून टाकली आहे.

साय

किती जपावे तरी
एखादा शब्द निघून जातो
फुलवावे फुलताटवे तरी
एखादा काटा बोचून जातो.

मराठी बालभारती इयत्ता सातवीच्या कविता

गदी माडगुळकरांची बिनभींतीची शाळा, नारायण सुर्वे यांची डोंगरी शेत आणि शशिकांत शिंदे यांची माणुसपण गारठलंय या कवितांच्या व्हीडीओ फाईल्स

इयत्ता सातवीच्या मराठी कविता

शांता शेळके यांची पावसात खंडाळा आणि बहीणाबाई चौधरी यांची धरित्रीच्या कुशीमधी या दोन कविता सोप्या आणि गुणगुणता येणाऱ्या चालीत........

शनिवार, ९ जानेवारी, २०१०

मराठी कविता वर्ग सातवा

इयत्ता सातवीच्या मराठी कविता बघा आणि अगदी सोप्प्या चालीवर म्हणा देखील.
ह्या पोस्ट मध्ये कुसुमाग्रजांची मराठीमाती आणि विंदा करंदीकर यांची समतेचे हे तुफान उठले
या दोन कविता ...